Dharma Sangrah

वाचा, मुंबई-पुणे रेल्वेसेवा कधी सुरू होणार

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:12 IST)
राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठवली आहे. तेव्हा सरकारने परवानगी देताच मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा सुरू करण्याबाबतची आमची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरे म्हणून मुंबई आणि पुणे ओळखले जाते. नोकरी आणि कामानिमित्त या दोन्ही शहरांदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. लॉकडाऊनपासून रेल्वेची ही सेवा बंद आहे. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी उठवली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

सहली वरून परत येताना स्कूल बसच्या अपघातात २० मुलांचा दुर्देवी मृत्यू

शरद पवार यांच्या मौनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या NDA प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण

'हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी ११.०४ लाख रुपये...': रुग्णाने शेअर केले मुंबईतील रुग्णालयाचे बिल; लोक अवाक

मुंबई, वाराणसी आणि टाटानगर दरम्यान दोन नवीन 'स्लीपर वंदे भारत' गाड्या धावणार

पावसाळ्यात इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना या चुका करू नका

पुढील लेख
Show comments