Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"मते पाहिजे असेले की मुस्लिमांजवळ येतात", वारीस पठाण उद्धव ठाकरेंवर का संतापले?

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (10:11 IST)
वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार यांनी बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक मांडले. या विधेयकावरून संसदेत प्रचंड गोंधळ झाला. या विधेयकाला विरोधकांनी एकमताने विरोध केला, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत आणले तेव्हा उद्धव गटाचे सर्व 9 लोकसभा खासदार सभागृहा न्हवते.एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
 
वारिस पठाण म्हणाले की, "लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा उद्धव यांना मुस्लिम मतांची गरज होती. मोठ्या संख्येने मुस्लिमांनी त्यांना मतदान केले, मात्र केंद्र सरकारला या विधेयकाद्वारे मुस्लिमांकडून वक्फची जमीन हिसकावून घ्यायची असताना, त्यावेळी उद्धव यांचे खासदार गायब होते." ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील मुस्लिम सर्व काही पाहत आहेत. त्यांना जेव्हा मते हवी असतात तेव्हा ते मुस्लिमांकडे मते मागायला येतात, मात्र केंद्र सरकार त्यांच्या हक्कांवर दरोडा टाकत असताना ते गायब आहेत. आगामी काळात मुस्लिम उद्धव यांना उत्तर देतील. विधानसभा निवडणुका देतील, प्रत्येक गोष्टीचा हिशोब होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments