Festival Posters

2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले टॉप 5 कपल्स

Webdunia
सोमवार, 30 डिसेंबर 2019 (15:12 IST)
बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवी नाती जुळतात आणि तुटतात. पण काही जोड्या आणि काही सेलिब्रेटी मात्र सतत चर्चेत राहतात. किंबहुना चाहते आणि या जोड्यांमध्ये एक वेगळं नातंच तयार होतं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अशा काही जोड्या ज्या संपूर्ण वर्षभर चर्चेत राहिल्या. 
फरहान अख्तर आणि शाबानी दांडेकर
ही जोडी यंदा सोशल मीडिावर फार चर्चेत राहिली. हे दोघंही नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. 
Photo : Instagram
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर
सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडी आहे. या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली असून ते
लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. 
क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
हे दोघे लवकरच लग्न करतील अशा चर्चा आहे. या दोघांनीही मागील वर्षी आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर दोघंही अनेकदा एकमेकांच फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसतात.
कातिर्क आर्यन आणि सारा अली खान 
वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत आलेली जोडी होती ती म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. हे दोघंही 'लव्ह आज कल 2' मध्ये दिसणार आहेत.
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही जोडी यंदा चर्चेत राहिली. कारण, गॅब्रिएलासाठी अर्जुननं त्याची पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिला. इतकंच नाही तर गॅब्रिएलानं अर्जुनशी लग्न करण्याआधीच त्याच्या बाळाला जन्म दिल्यानं हे दोघं चर्चेत राहिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

आले लागवड: अद्रक शेतीतून हमखास बंपर नफा मिळवण्याची संपूर्ण माहिती

India vs Ireland : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर

वाशिममध्ये तरुणाला जेवणासाठी बोलावून आर्थिक वादातून हत्या; चार आरोपींना अटक

पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

पुढील लेख
Show comments