Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक

Webdunia
मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:19 IST)
भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी तीनवेळा विजेतेपद मिळविणार्‍या मलेशिया संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला. 
 
सात्विक रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मलेशियाच्या पेंग सून चान आणि ल्यू योंग गोह या जोडीचा 21-14, 15-21, 21-15 असा पराभव केला. तत्पूर्वी किंदाबी श्रीकांतने तीनवेळा ऑलिम्पिक रौप्पदक मिळविणार्‍या ली याचा 21-17,21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. 
 
रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी मात्र गोह आणि वी कोंग टॅन यांच्याकडून 15-21, 20-22 अशी पराभूत झाली. परंतु, फॉर्ममध्ये असलेल्या सायना नेहवालने मलेशियाच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी फेरले तिने महिला एकेरीत सोनिया चीह हिच्यावर 21-11, 19-21, 21-9 अशी मात केली. भारताच्या संघाने मलेशियाला नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

नाना पटोलेंचा PM मोदींवर मोठा आरोप, म्हणाले- अमरावतीचे PM मित्रा पार्क गुजरातला नेणार

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

ठाणे: मूल होत नसल्यानं निराश जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील लेख
Show comments