Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पेशल ओलंपिक वर्ल्ड समर गेम्समध्ये भारताने 368 पदक जिंकले

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2019 (17:03 IST)
संयुक्त अरब अमीरात मध्ये भारताने 14 ते 21 मार्च दरम्यान, स्पेशल ओलंपिक वर्ल्ड समर गेम्समध्ये 85 सुवर्णपदकांसह 368 पदक जिंकले. 
 
भारतीय संघात 284 खेळाडू सामिल होते ज्यांनी 154 रजत आणि 129 कांस्य पदक देखील जिंकले. इंडियन पॉवरलिफ्टर्सने 20 सुवर्ण, 33 रजत आणि 43 कांस्यपदक जिंकले. रोलर स्केटिंगमध्ये भारताने 13 सुवर्ण, 20 रजत आणि 16 कांस्यपदकांसह एकूण 49 पदके मिळविली. सायकलिंग मध्ये भारताने 11 सुवर्णपदकांसह 45 पदक जिंकले. त्याच वेळी ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताने 5 सुवर्ण, 24 रजत आणि 10 कास्य पदक मिळविले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments