Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून अर्थसंकल्प अर्ध्यावरच सोडावं लागलं

Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला. पण त्यांना आपलं भाषण अर्ध्यावरच सोडावं लागलं…आणि आता पुढचं मी संसदेसमोर मांडते… असं म्हणून त्यांनी भाषणाला पूर्णविराम दिला. 
 
अर्थमंत्री सीतारामन यांनी सकाळी ११ वाजेपासून अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात केली होती. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या घोषणा त्या करत होत्या. मध्ये-मध्ये कवितांच्या काही ओळी ऐकवत होत्या. काही पुरातन दाखले देत त्या भाषण करत होत्या. दोन तास उलटून गेले होते तरी भाषण सुरूच होते. सर्वच खासदार कंटाळल्याचे दिसत होते. त्यावर आणखी अर्धा तास सीतारामन यांनी घेतला होता. दीड वाजून गेला तरी अर्थमंत्री सीतारामन यांचे भाषण सुरूच होते. २ तास ४१ मिनिटांनी अखेर त्यांना थांबण्यावत आलं.
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना टोकलं. आता थांबा, असा संदेश त्यांनी दिला. तरीही दोन पानेच शिल्लक आहेत, असं सीतारामन म्हणाल्या. पण खूप वेळ झाला असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आणि सीतारामन यांनी अखेर भाषण थांबवलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments