Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी एकादशी - निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जावं असा प्रस्ताव

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (08:26 IST)
पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं पूर्णपणे रद्द करू नये, तर काही निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जावं असा प्रस्ताव दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांनी तसंच आळंदीवासी यांनीही सादर केला आहे.
 
आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० जून रोजी २० जणांसह माऊलींच्या पादुका गाडीने घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
पालखी मार्गावर पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळी पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाला प्रशासनाकडूनही परवानगी मिळणार नाही. हे लक्षात घेऊनच अगदी मोजक्या मंडळींच्या सहभागातून आषाढी वारी पूर्ण केली जावी अशी मागणी पुढे आली आहे. येत्या दोन तीन दिवसांतच त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhanu Saptami 2025 : ४ मे रोजी भानु सप्तमी, सूर्य अर्घ्य आणि पूजा शुभ मुहूर्त जाणून घ्या

माँ बगलामुखी आरती Baglamukhi Aarti

रविवारी करा आरती सूर्याची

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

श्री बगलामुखी चालीसा

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments