Dharma Sangrah

राज्यात २ हजार ५८५ नवे कोरोनाबाधीत दाखल

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:54 IST)
राज्यात रविवारी २ हजार ५८५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढ झाली असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ हजार ६७० रुग्ण बरे होऊ घरी परतले असून आजपर्यंत एकूण १९ लाख २९ हजार ५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २६ हजार ३९९ (१३.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात एकूण ४५ हजार ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

लातूरमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारची क्रूझरला धडक, ३ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी

एमएसआरटीसीचा मोठा निर्णय; बस निर्धारित ठिकाणी न थांबल्यास कर्मचाऱ्यांवर दंड आकारला जाईल

तुकाराम मुंडे यांची बदली केली तर मी सरकारविरोधात आघाडी उघडेल; मनोज जारांगेंचा उघड इशारा

पुढील लेख
Show comments