Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:37 IST)
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली आकडेवारी  काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर  मृत्यूसंख्या देखील वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील २ दिवसात राज्यात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती परंतु गुरुवारी राज्यात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा सध्या १.८२ टक्के इतका आहे. असले तरी राज्यात काळजी करण्याचे कारण नाही. कारण बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
 
राज्यात गुरुवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २ हजार ९६३ इतकी आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात सध्या २२ हजार २३५ व्यक्ती या होम क्वारंटाइन असून ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments