Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात नवे १४ हजार ८८८ कोरोना रुग्णांचे निदान

Webdunia
गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:31 IST)
राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार ०२७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली, मुंबई गोवा रो रो फेरी सुरु होणार

LPG Cylinder Price Hike: सर्व सामान्य माणसाला महागाईचा फटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू

मुंबईत बाबा बागेश्वर यांनी क्रिकेटच्या सामन्यात मुंबई पोलिसांचा पराभव केला

पुढील लेख
Show comments