Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त

Webdunia
गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (08:45 IST)
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यात  सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त निघाली आहे. राज्यभरात बुधवारी  १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर  ४८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहचली आहे. ज्यामध्ये २ लाख ५९ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ८८ हजार ३२२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३६ हजार ६६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
 
सध्या राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २९ हजार १७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments