Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

Webdunia
मंगळवार, 7 एप्रिल 2020 (16:12 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये, असे राज्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनसंदर्भात मुख्यमं‍त्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

देशभरात, तसेच राज्यात लॉकडाउन लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाण्यास मनाई आहे. विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. लॉकडाउनसंदर्भात केंद्र किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, टोपे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

15 तारखेनंतर लॉकडाउन हे 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाउन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे.

केंद्र सरकार याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात 10 ते 15 एप्रिलर्पंत असलेल्या   परिस्थितीवर लॉकडाउनची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही त्यांनी   सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC 12th Result: राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Cyber Attack: पाकिस्तान सायबर फोर्स'चा पहिला हल्ला, महत्त्वाची संरक्षण माहिती लीक होण्याचा दावा

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

महाराष्ट्र महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून ओटीटीच्या अश्लील सामग्रीबाबत ही मागणी केली

एटीएसने मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक केली,13 मे पर्यंत रिमांडवर पाठवण्याचे न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments