Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार

Webdunia
दिल्लीतील मरकजमधून परतल्यानंतर क्वारंटाईन केलेले १० जण शुक्रवारी पसार झाल्याचे धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी शिरूर येथील संबंधित केंद्राच्या प्रमुखाससह ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन केलेले १० जण पसार झाल्याने पोलीस प्रशासनाचा ताण आणखी वाढला आहे.

शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे केंद्र आहे. नगरपरिषदेच्यावतीने सर्वेक्षण चालू असताना या शिक्षण केंद्रात दिल्लीतील परतलेले १० जण आढळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १ एप्रिलला त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या हातावर शिक्के देखील मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पोलीस निरीक्षक आणि नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी आले असताना ते पसार झाल्याचे समोर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: एक रुपयात पीक विमा योजना' बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले

आता वाहनांच्या हॉर्नमधून तबला, ढोलक आणि बासरींचा आवाज येईल,गडकरी यांनी जाहीर केले

एक रुपयात पीक विमा योजना' बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक,भारतात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा

KKR vs GT: केकेआरचा सलग दुसरा पराभव, गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर

पुढील लेख
Show comments