Festival Posters

घराचे वातावरण बदलून देईल हा एक उपाय

Webdunia
नियमित रूपेण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घर आणि व्यापार स्थानात सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात उपस्थित हानिकारक सूक्ष्म कीटाणु देखील नष्ट होऊन जातात. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, यामुळेच घरात सदैव प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनून राहतो. असे मानले जाते की हा लहानसा उपाय तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो.  
 
गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तीन वातीचा दिवा, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सातमुखी दिवा, व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुद्ध देशी गायीच्या तुपाचा दिवा व शत्रू आणि विरोधीकांना दूर ठेवण्यासाठी काल भैरवच्या समोर सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी  महुयेच्या तेलाचा दिवा लावल्याने अल्पायु योग देखील नष्ट होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

चातुर्मास म्हणजे काय? या चार महिन्यांत कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावे?

मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?

मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

श्री वट सावित्री आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments