Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराचे वातावरण बदलून देईल हा एक उपाय

Webdunia
नियमित रूपेण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घर आणि व्यापार स्थानात सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात उपस्थित हानिकारक सूक्ष्म कीटाणु देखील नष्ट होऊन जातात. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, यामुळेच घरात सदैव प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनून राहतो. असे मानले जाते की हा लहानसा उपाय तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो.  
 
गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तीन वातीचा दिवा, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सातमुखी दिवा, व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुद्ध देशी गायीच्या तुपाचा दिवा व शत्रू आणि विरोधीकांना दूर ठेवण्यासाठी काल भैरवच्या समोर सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी  महुयेच्या तेलाचा दिवा लावल्याने अल्पायु योग देखील नष्ट होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments