Festival Posters

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी कंपन्यांची बादशहात

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (00:37 IST)
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी कंपन्या मागे राहिल्या आहे. चीनच्या मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारात प्रवेश करून घरगुती कंपन्यांचा खेळ खराब केला आहे. एका वेळी मायक्रोमॅक्स, इंटेक्ससारख्या घरगुती कंपन्या, टॉप 5 कंपन्यांमध्ये होते पण आता त्यांचे बाजार कमी झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मायक्रोमॅक्सची विक्री 41.2 टक्क्यांनी घसरली आहे.
एकावेळी मायक्रोमॅक्स, लावा आणि इंटेक्ससारख्या घरगुती कंपन्यांचा मोबाइल फोन मार्केटमध्ये 54 टक्क्यांचा वाटा होता, जो आज 10 टक्क्यांवर आला आहे. आज भारतीय बाजारात चिनी कंपन्यांचा प्रभुत्व आहे आणि आयडीसीनुसार भारतात, एकटी चिनी कंपनी शाओमीचा वाटा 29.7 टक्के झाला आहे. एवढेच नव्हे तर, भारतीय फोन मार्केटमध्ये 5 शीर्ष कंपन्यांमध्ये चार कंपन्या चिनी आहेत आणि त्यात शाओमी प्रथम, विवो तिसर्‍या,
ओप्पो चौथ्या आणि टेनिसन पाचव्या स्थानावर आहे. मायक्रोमॅक्सचे संस्थापक विकास जैन म्हणाले, याचे मुख्य कारण मोबाईल नेटवर्क लवकरच 3 जी हून 4 जी वर बदलणे आहे.
 
कंपनीची भागीदारी वाढली
 
शाओमी 36.9%
वीवो 17.8%
ओप्पो 16.3%
इंटेल 6.7%
हुवेई 4.5%
 
कंपनीची भागीदारी कमी झाली
 
जियोनी -4.7%
कार्बन -5.3%
एचटीसी -5.5%
इंटेक्स -11.6%
 
माइक्रोमैक्स -41.2%
 
चीनचे प्रचंड गुंतवणूक
 
1. चिनी कंपन्या आणि सॅमसंगने ई-कॉमर्स कंपन्यांना विशेष विक्री केली.
2. चिनी कंपन्यांनी ऑफलाईन मार्केटमध्ये विक्रेते-वितरक जोडले.
3. आयपीएलसारख्या भारतीय संघटनांमध्ये सामील होणे.
4. एकूण व्यवसायाऐवजी, फोन विक्रीवर विक्रेते-वितरकांना कमिशन देणे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन मजली घराला आग; महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर नऊ जणांना वाचवण्यात यश

महाराष्ट्रात महिला उद्योजकांसाठी विशेष 'स्टार्टअप हब' सुरू झाले; सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलले

परभणी येथील हनुमान मंदिरात मंडपाचे छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

पुढील लेख
Show comments