suvichar

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (13:10 IST)
जर आपण एअरसेलचा मोबाइल नंबर वापरत असाल तर 31 ऑक्टोबरपूर्वी आपला नंबर दुसर्‍या कंपनीकडे पोर्ट करा. आपण हे न केल्यास आपला मोबाइल नंबर बंद होईल.
 
TRAIच्या अहवालानुसार एअरसेलचे सध्या सुमारे 70 दशलक्ष (7 कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी निश्चित तारखेच्या आधी नंबर पोर्ट नाही केले तर त्यांचा फोन अचानक बंद होईल आणि त्यांना पोर्ट देखील करता येणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की एरसेलने 2018 च्या सुरुवातीस आपले ऑपरेशन थांबवले होते. नंतर एअरसेलने TRAI कडे संपर्क साधला आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सुविधा देण्यात आली, जेणेकरून वापरकर्ते सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा कंपनी बंद झाली, तेव्हा त्याचे 9 कोटी वापरकर्ते होते, त्यापैकी 2 कोटी लोकांनी आधीच आपला नंबर पोर्ट केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

चायना ओपन सुपर 1000 स्पर्धेत पीव्ही सिंधू भारतीय संघाचे नेतृत्व करेल

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

पुढील लेख
Show comments