Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांची लोकसभेतून माघार १९ मार्चला मांडणार कारणे

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2019 (08:40 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून अधिकृत रित्या माघार घेतली असून, मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध केले आहे. शिरीष सावंत मनसेचे नेते  यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलय. 19 मार्च रोजी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्यामुळे परवा म्हणजे 19 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिक जाहीर करतात, याकडे राजकीय रीत्या  सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मनसे पाठिंबा देणार अशी जोरदार चर्चा आहे. मनसेने नुकतंच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. या निर्णयामुळे मनसेच्या ताकदीबाबत अनेकजण शंका घेत आहेत. लोकसभा निवडणूक न लढण्यामागची राज ठाकरेंची रणनिती आता 19 तारखेलाच कळू शकणार आहे. त्यामुळे आता मनसे कश्या प्रकारे निवडणुकीत प्रभाव टाकणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments