Festival Posters

राज्यातील या चार मतदारसंघाचा निकाल लागणार लवकर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:43 IST)
देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट सर्व बघत आहेत. तर मतदान मोजणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल याची सर्वाना उत्सुकता आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता काही वेळातच मतमोजणीचे कल दिसू लागणार आहेत. मात्र  मतदारसंघनिहाय कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे हेही स्पष्ट होईल, तरीही अंतिम निकाल समजण्यासाठी उशिरापर्यंत सर्वाना वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यात राज्यातील 4 मतदारसंघांचा निकाल राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वातागोदर दिसणार आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, कल्याण, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघांमध्ये सर्वात आधी निकाल येईल, कारण म्हणजे, मतदारसंघामधील मतदारांची संख्या, त्याच्या मोजणीसाठी लागणारा वेळ. 
 
दक्षिण मध्य मुंबईत 7 लाख 95 हजार 399 मतमोजणी करावी लागणार, सर्वात आधी दक्षिण मध्य मुंबईचाच निकाल  येईल. नंतर दक्षिण मुंबईत 7 लाख 99 हजार 612 मतमोजणी असीन, दक्षिण मुंबईच्या खालोखाल कल्याण, नंतर रत्नागिरी-सिंधुदूर्गचा क्रमांक असणार आहे. कल्याणमध्ये 8 लाख 88 हजार 183 आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये 8 लाख 97 हजार 249 मतांची मोजणी करणे अपेक्षित आहे.त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात आगोदर कळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

दिव्यांगांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ, फडणवीस मंत्रिमंडळाने १२ वर्षांपासूनच्या मागणीवर मोठा निर्णय घेतला

LSG vs DC: दिल्लीने लखनौवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली

LIVE: महाराष्ट्रात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत आले

"तुम्ही खूप सुंदर आहात, तुमची मुलगीही सुंदरच असेल तिला माझ्याकडे पाठवा, एएसआय निलंबित; अकोला मधील घटना

महाराष्ट्रात पडताळणीनंतर ६८ लाख लाडकी बहीण खाती बंद करण्यात आली; पात्र व्यक्तींना मिळालेली रक्कम काढली जाणार नाही

पुढील लेख
Show comments