Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुण्यात काँग्रेसवर हल्लाबोल,लोकांचा आता राहुल गांधींवर विश्वास नाही

Webdunia
शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (18:00 IST)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधींनी राजस्थानमध्येही वेगवेगळी आश्वासने दिली, एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि ते सत्तेबाहेर आहेत. छत्तीसगडमध्ये आश्वासने दिली, एकही आश्वासन पूर्ण केले नाही आणि तेथेही सत्तेतून बाहेर पडले. कर्नाटकातही ते आश्वासने देऊन सत्तेवर आले पण त्यांनी आजवर एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपचा सर्वत्र विजय होणार आहे, आता लोकांचा राहुल गांधींवर विश्वास नाही.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments