Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

11 कोटी शेतकऱ्यांना 6000 नव्हे तर 8000 रुपये देणार

Webdunia
शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (11:23 IST)
Manipur Election 2022 मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत म्हणून सर्व पक्ष प्रचारात गुंतले आहेत. दरम्यान 18 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इंफाळमध्ये भाजपचा प्रचार केला. त्यांनी एका कार्यक्रमात पारंपारिक नृत्य देखील केले.
 
येथील जनतेला भाजपला मत देण्याचे आवाहन करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये गेल्या 5  वर्षांत मोठा बदल झाला आहे. त्या म्हणाल्या की राज्याने गेल्या 5 वर्षात अस्थिरतेकडून स्थिरतेकडे विकासाची मोठी झेप घेतली आहे.
 
यावेळी  त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की राहुल गांधींच्या कुटुंबाने मणिपूरचा एटीएम म्हणून वापर केला आहे मात्र पीएम मोदींनी त्यांच्या राजवटीत किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमुळे 11 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आमचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आम्ही मणिपूरच्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 2000 रुपये देऊ.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments