Festival Posters

मराठा मोर्चा आंदोलनाची आचारसंहिता भंग अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (15:48 IST)
मराठा क्रांती मोर्चा समितीने या आगोदर पूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने शांततेत महराष्ट्रात आंदोलन सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्र आणि देशात बंद पुकारला त्या साठी सुद्धा समन्वय समितीने आचारसंहिता दिली होती. मात्र ती अनेक ठिकाणी भंग झाली आहे. अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले असून बस, गाड्या, पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली आहे. त्यामुळे मराठी क्रांती मोर्चा नक्की शांततेत होता का ? असा प्रश्न पडला आहे. 
 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागलं होतं. त्याची दखल घेऊन, आजचा 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. 
 
ठाणे स्टेशनात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी वेगवेगळ्या ट्रॅकवर उतरून अप-डाउन लोकल अडवल्या. 
मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मुंबई बंदचा फटका बसला  
साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक 
नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला
मुंबईतील मराठा आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम, ठाणे-वाशी, ठाणे-नेरुळ मार्गावरील लोकलसेवा बंद  
नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग वाशी गाव रास्ता रोको 
साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक
मराठा आंदोलकांच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा, जोगेश्वरीजवळ आंदोलकांकडून लोकल रोखण्याचा प्रयत्न 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार

भाजप आमदार गोविंद सिंग परमार यांचे निधन

हार्ट अटॅक नाही तर हत्या! प्रियकरासाठी पत्नीनेच घेतला पतीचा बळी; २० दिवसांतच थाटला नवीन संसार

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केलेले अर्थसंकल्प, महायुतीने दिलेले वचन पाळले: एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments