Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल: काँग्रेस

Webdunia
नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वकाही सुरळीत होण्यासाठी 50 दिवस मागितले होते, जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल राहिला असा सरळ आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या हिशोबाने नोटाबंदीमुळे देशाला साडे तीन लाख कोटींचे नुकसान आणि 150 लोकांची मृत्यू झाली. याने देशाची विकास दर पडली. म्हणून काँग्रेस नोटाबंदीची वर्षगांठ काळा दिवस म्हणून साजरी करणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकिशोर पटेल यांनी ही माहिती देत सांगितले की जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर नोटाबंदी विरोधात प्रदर्शन केले जाईल. 
 
सरकारने ब्लॅक मनी परत आणण्यासाठी नोटाबंदी लागू केल्याची घोषणा केली होती परंतू ब्लॅक मनीच्या नावावर सरकारने केवळ 16 हजार कोटीचा हिशोब दिला आहे. उलट सरकारने नोट छापण्याच्या नावाखाली 25.391 कोटी रुपये खर्च करून दिले. यामुळे देशाला आर्थिक नुकसान झेलावे लागले. नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी बाहेर पडली नाही आणि काश्मिरामध्ये दहशतवादी घटनादेखील थांबल्या नाहीत. तरीही पीएम मोदी यांचे जुमले मात्र कमी झाले नाहीत.
 
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील व्यवसायाचा गळा दाबला आहे. लहान व्यवसायी आणि दुकानदार हातावर हात धरून बसले आहेत. या सर्व प्रकरणांवर काँग्रेस जाब विचारणार असून देशभरात प्रदर्शन करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments