Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे प्रशासन फुकटचा पगार का घेता - उच्च न्यायलय

Webdunia
जर रोज प्रवास करंत असलेल्या प्रवासी नागरिकांच्या समस्या सोडवता येत नाहीत तर सरकारकडून पगार फुकट का खाता काम करता येत नाहीत का ? असा सज्जड प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने आज विचारला आहे.

रेल्वे प्रश्न आणि पूल सुविधा याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त चित्रपटात काम करणारे आणि  आणि सेलिब्रिटींच्या फक्त समस्या दिसतात का ? त्या  ताडतीन तुम्ही सोडवता मग  सामान्यांच्या प्रश्नांकडे तितकंसं गांभीर्यानं का बघत नाहीत असे देखील कोर्टाने आपले मत नोंदवले आहे. पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासना तुम्ही अशी काय जबाबदारी ढकलत आहेत जसे की नेते आहात  असा टोलाही न्यायमूर्तींनी लगावला आहे.
 
हँकॉक पूल पाडल्यानंतर भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान सध्या पादचारी पूलच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे तिथल्या स्थानिकांना तसेच शाळकरी मुलांना त्याचा खूप त्रास होत आहे. या प्रश्नावर गांभीर्याने दखल घ्यावी यासठी कमलाकर शेनॉय यांच्यावतीनं जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments