Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु

Webdunia
फोन कॉल्स, SMS च्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे लक्षात घेऊनच केंद्रीय बँकांकडून बँकेच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी 'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
 
या मोहीमेअंतर्गत ऑनलाईन सुरक्षीत व्यवहार करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारा दरम्यान होणाऱ्या फसवणुकीसाठी वाचण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना मोबाईलवर SMS पाठवले जात आहेत.
 
ग्राहकांना सावध करण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यासोबतच एक नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल. आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यात येतील. तुम्हालाही आरबीआयचा एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

पुढील लेख
Show comments