Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह?

Webdunia
क्रिकेटच्या दुनियेत ही बातमी पसरत आहे कि टीम ‍इंडियाचा कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्याची होणारी बायको कौण यात निश्चितच विचारण्यासारखे काहीच नाही. 
 
त्याच्या लग्नाची बातमी पसरत आहे कारण की विराटने बीसीसीआयकडून एक मोठा ब्रेक मागितला आहे. आता कुणीही अविवाहित क्रिकेटर मोठा ब्रेक तेव्हाच घेतो जेव्हा काही अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि लग्नापेक्षा अतिमहत्त्वाचं सध्या तरी काय असू शकतं?
 
बीसीसीआयने विराटला निराश न करता ब्रेक दिला आहे. एक महिन्याचा ब्रेक घेल्यामुळे निश्चितच आता अनुष्का आणि विराटच्या फॅन्सला लग्नाची शहनाई ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. कधी लपून-छिपून भेटणारं हे जोडपं आता सरेआस लोकांसमोर वावरतं आहे. हल्लीच एका जाहिरातीत दोघे सात वचन घेताना दिसले आहेत. नंतर दिवाळीदरम्यान आमिर खानच्या एका स्पेशल शोमध्येही दोघे सोबत दिसले होते. जिथे पहिल्यांदा विराटने दोघांबद्दल उघडपणे गोष्टी केल्या. त्याच शो मध्ये विराट म्हणाला होता की अनुष्का आपल्या नात्याबद्दल खूप ईमानदार आहे आणि मी तिला नुष्की हाक मारतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पुढील लेख
Show comments