Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसाने 22 हजार वर्षांपूर्वी द्राक्षे खाण्यास केली सुरुवात

Webdunia
माणसाने भातशेती कधी सुरु केली किंवा ती कुठे सुरु केली, याबाबतचे एक संशोधन अलीकडेच झाले आहे. आता माणसाने द्राक्षे खाण्यास कधी सुरुवात केली याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बहुतांश भागातून ज्यावेळी बर्फाचे साम्राज्य हट गेले त्यावेळी द्राक्षांचे उत्पादन वाढू लागले आणि माणसाने त्यांचा आहारात वापर सुरु केला. असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या काळात द्राक्षाचा वापर माणसाने शेतातील पिकांसारखा सुरु केला. त्यापूर्वी किमान पंधरा हजार वर्षे आधीच माणसाने या फळाची चव चाखण्यास सुरुवात केली होती.
 
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे ब्रँडन गॉट यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, बहुतांश पिकांप्रमाणेच द्राक्षांची शेतीही समारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. मात्र, त्यावेळेपासूनच माणसाच्या आहारात द्राक्षे आले असे नव्हे. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून माणसाला द्राक्षांची चव माहिती होती. द्राक्षांची शेती सुरु होण्यापूर्वी अनेक शतके आधीच जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या द्राक्षांचा माणसाने खाण्यासाठी वापर करण्यास सुरुवात केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments