Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलिस भरती : तरुण उमेदवार हे आपल्या नोकरीच्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले

Webdunia
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:18 IST)
पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रीयेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करावे सोबतच जुन्याच निकषा नुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात नदीपात्रातून जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता, मोर्चेकरांमधील काही तरुण हे आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईला पळत निघाले असून, 11 फेब्रुवारी रोजी ते मुंबईतील आझाद मैदान येथे पोहचतील, शासनाने पोलीस भरतीतील नियमांमध्ये बदल केले असून, या नवीन बदलानुसार पहिल्यांदा शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातनंतर 1 : 5 याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीस मुले पात्र ठरविण्यात आली आहेत. शारीरीक क्षमात ही फक्त 50 गुणांची होणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलास शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची उपलब्धता होण्याबाबत शंका आहे. निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर बदलल्याने वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे व नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे तरुणांनी संताप व्यक्त करत आहेत म्हणून ते निवेदन घेऊन पळत निघाले आहेत. परीक्षा पास होणारे सिलेक्ट होतील मात्र जे अनेक दिवस आणि वर्ष मेहनत करत मैदानी मेहनत करत आहेत ते डावलले जातील अशी भीती मुलांना आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात वारंवार चेहरा धुण्यामुळे होऊ शकतात या समस्या, महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Mango Shake Recipe झटपट बनवा सर्वांना आवडणारा मँगो शेक

उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या

पपई चेहऱ्यावर अशा प्रकारे लावा, 5 मिनिटात त्वचा उजळून निघेल

सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments