Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय

Webdunia
सकाळी लवकर उठणे
जर आपण सकाळी उशिरा झोपून उठत असाल तर आपलं सूर्य निश्चित कमजोर होईल ज्यामुळे आपले अधिकारी किंवा बॉस नक्कीच काही अनपेक्षित बोंबा ठोकतील. प्रमोशन थांबण्याची शक्यता असते. पहाटे लवकर उठल्याने सूर्यासोबतच पितर प्रसन्न होतात आणि सर्व प्रकाराच्या अडचणी दूर होतात.
 
आहाराप्रती सजग राहा
धावपळीच्या नादात सर्वात अधिक दुर्लक्ष होतं ते आहाराकडे. नियमित वेळी आहार न घेतल्याने प्रेतदोष लागतो, पितृदोष लागतो आणि आपण आजारी होऊ शकता. याने धनाचे हनन होऊ शकतं. स्थिर स्थानी बसून शांतपणे आहार घेतल्याने देवता प्रसन्न होतात, राहू दोष कमी होतं ज्याने प्रगती होते.
 
अभिवादन आवश्यक आहे
आपल्यापेक्षा लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यक्तीचे अभिवादन करणे आवश्यक आहे. याने बृहस्पती आणि शनी व्यवस्थित राहतात आणि जीवनात कधीही दुर्भाग्या सामोरा जावं लागत नाही.
 
घरी येताना रिकाम्या हाती येऊ नये
घरातून रोज बाहेर पडत असाल तेव्हा घरी परत येताना रिकाम्या हाती येऊ नाही. रोज घरी येताना काही लहानशी का नसो पण खरेदी करत आल्यास घरात बरकत राहते, कटकटी दूर होता आणि घरात प्रेमाचे वातावरण राहतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments