Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात का खाऊ नये मासोळी?

Webdunia
* मॉन्सूनमध्ये मासोळ्या आणि इतर समुद्री जीव अंडी देतात म्हणून यांचे सेवन केल्यास पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉइजनिंग होऊ शकतं.
मॉन्सूनमध्ये सीव्हरेजच्या समस्येमुळे नदी तलावाचे पाणी दूषित होतं. म्हणून या दरम्यान मासोळ्यांऐवजी आपण चिकन किंवा मटन खाऊ शकतात.

* या मोसमात पॅक्ड किंवा स्टोअर केलेल्या मासोळ्या मिळतात. स्टोअर केलेल्या मासोळ्यांमधील पौष्टिकता नष्ट झालेली असते आणि लवकर खराबही होतात. या दिवसात फ्रेश मासोळ्या मिळण्याची शक्यता कमी असते.
 
* मॉन्सूनमुळे पाणी दूषित होतं आणि यामुळे मासोळ्याही. खराब मासोळ्या खाण्याने विषमज्वर, कावीळ आणि अतिसार सारखे रोग बलवत्तर होण्याची शक्यता वाढते.

 
* पावसाळ्यात स्टोअर केलेल्या मासोळ्या खराब होऊ नये म्हणून त्यांच्यावर सल्‍फेट्स आणि पोलीफोस्पाफेट सारखे प्रिझर्व्हेटिव्ह शिंपडले जातात. अश्या केमिकलयुक्त मासोळ्यांचे सेवन केल्याने श्वसन किंवा हृदयासंबंधी रोगांचा धोका वाढतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments