Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"वागण्याची रीत माणसाची"

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (16:28 IST)
काय म्हणायचे तरी कुणाला त्याच त्याच गोष्टीं वरून,
काय करायचे ते ज्याने त्याने असतं मनात ठरवून,
आपण च चरफडतो मनातून खूपच,
ज्यांना जे करायचं ते करतो बसतो चुपच,
त्रागा आपला होतो, बोलणं दिसतं आपलं,
पण आपण तसंच वागलेलं, मात्र नसतं खपल,
आता मात्र डोक्यावरून पाणी जाईल असं वाटतं,
चुपच राहावं आपण, जे होईल ते साऱ्यांना दिसतं,
पहिलं स्थान आता मात्र त्यांना मिळणं नाही,
आपण ही आपला मार्ग जोखवा, आता तो प्रांत आपला नाही.
.....अश्विनी थत्ते
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

पुढील लेख
Show comments