Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाईंदर खाडी पूलावरुन तरुण-तरुणी पडले पाण्यात; मुलगा सुखरूप

Webdunia
शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:06 IST)
वसई नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या भाईंदर खाडी पूलावरुन आज दुपारच्या सुमारास एका तरुण आणि तरुणींनी खाडीत पडल्याची घटना घडली. यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. तर तरुणीचा शोध सुरु आहे. दोघे ही नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
 
नायगांव आणि भाईंदर रेल्वे स्थानकाच्या मध्ये असलेल्या भाईंदर खाडीपूलावरुन आज दोघां तरुण तरुणींनी उडी मारली आहे. दोघेही औरंगाबादचे राहणारे आहेत. तरुणाच नाव संदीप खरात तर तरुणीच नाव कोमल दणके असं आहे. दोघांच वय १९ वर्ष आहे. मुलगी सध्या उल्हास नगर येथे राहते. आज दुपारी १२ च्या सुमरास हे दोघे रेल्वे रुळावरुन नायगांव हून भाईंदरच्या दिशेने जात होते. त्यावेळी रुळाखाली तैनात असलेल्या राजेंद चव्हाण या पोलीस हवालदारांनी दोघांना टोकलं. माञ त्यांनी आपणा जवळ तिकिट काढायचे पैसे नसल्याने आपण भाईंदरला चालत जात असल्याच सांगितलं.
 
दोघांनी उडी मारल्यानंतर चव्हाण यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने संदिपला वाचवण्यात यश मिळवलं तर कोमलचा शोध अजून लागला नाही. वसई विरार शहर महानगरापालिकेच अग्निशमन दलाच पथक, स्थानिक मच्छिमार आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments