Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव

Webdunia
घरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे स्वाभाविक आहे. असेच विचित्र प्रकरण अलीगढ येथील किरथळ गावात घडले. 
 
येथे रामकिशोर नावाच्या व्यक्तीची मृत्यू झाली होती. आकस्मिक घटनेमुळे सर्व आघात होते. सर्वांनी मृत्यूची बाब कळवण्यात आली होती म्हणून लोकं अंतिम संस्कार सामील होण्यासाठी गोळा होऊ लागले. तेवढ्यात असे काही घडले की सर्व हैराण झाले. अचानक मृत रामकिशोर उठून बसले.
 
काय होते मृत्यूनंतरचे अनुभव:
उठून बसल्यावर रामकिशोर यांनी म्हटले की ते त्यांना काहीही झालेले नाही. चुकीने त्यांना नेण्यात आले होते म्हणून परत पाठवले. रामकिशोर आठवून सांगतात की जिथे मी पोहचलो होतो तिथे काही मोठी दाढी असलेले महात्मा आपसात चर्चा करत होते. या दरम्यान सर्वात बुजुर्ग महात्म्याने रामकिशोरबद्दल प्रश्न केला. त्यांनी म्हटले आता वेळ आहे, याला का म्हणून आणले? याला पुन्हा घेऊन जा. नंतर मला धक्का बसल्यासारखे जाणवले आणि डोळे उघडले तर मी नातेवाइकांना रडताना बघितले.
 
रामकिशोर जिवंत झाल्याच्या बातमीमुळे क्षेत्रातील लोकं हैराण आहे. लोकं त्यांच्या घरी पोहचून पाच तासात काय घडलं हे जाणू इच्छित आहे. इकडे नातेवाइकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर काही लोकांना यावर विश्वासच बसत नाहीये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments