Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरपंचावर भर कार्यक्रमात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला ,आरोपीला अटक

Webdunia
रविवार, 27 मार्च 2022 (17:29 IST)
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात वडगाव पीर येथील सरपंचावर भर कार्यक्रमात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंच गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. संजय पोखरकर असे हे जखमी सरपंचाचे नावं आहे.सरपंच गावेच्या यात्रेत तमाशाच्या कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
 
मिळालेल्या माहितीनुसार वडगाव पीर गावाचे सरपंच तमाशाच्या कार्यक्रमात मंचावर मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी आले असता मंचावरून परत येताना आरोपी ने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांना काही समजेल आणि त्यांनी मागे वळून पाहता आरोपीने त्यांचा कपाळी वार केला आरोपीचे  नाव संतोष राजगुडे असून त्याने जुन्या बोरवेलच्या पाण्याचा वाटपाचा राग मनात धरून तीन वार केले. 
 
पहिला वार त्याने पाठीमागून केला नंतर दुसरा वार त्याने सरपंचाच्या टाळूवर आणि कपाळी केला. तिसरा वार करणार तो पर्यंत सरपंचाच्या सोबत असलेले सावळेराम फकिरा अदक यांनी आपल्या हातावर झेलला त्यामुळे त्यांच्या हाताला देखील जखम झाली. चोथा वार संतोष ने संजयच्या मनगटावर केला. या हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी संतोष आणि संजय यांच्यात सामायिक बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपाच्या कारणावरून वादावादी झाली होती. त्याचा राग मनात घेऊन आरोपी ने सरपंचावर हल्ला केल्याचे पीडित सरपंचाने पोलिसांना दिलेल्या ताजर्रीर म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाची नोंद के

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments