Marathi Biodata Maker

१० वीचा निकाल, राज्यात ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के

Webdunia
शुक्रवार, 8 जून 2018 (17:27 IST)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ९ विभागीय परीक्षा मंडळातील २१,९५७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्यातील ४०२८ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर ३३ शाळांचे निकाल चक्क शून्य टक्के लागला आहेत.
पुणे विभागातील ३ शाळा, नागपूर विभागातील ४ शाळा, संभाजीनगर विभागातील ९ शाळा, मुंबई विभागातील ५ शाळा, अमरावती विभागातील २ शाळा, नाशिक विभागातील ४ शाळा, लातूर विभागातील ६ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. कोकण आणि कोल्हापूर विभागातील एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही.

 
पुणे विभागातील ७६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नागपूर विभागातील ३४५ शाळांचा, संभाजीनगर विभागातील ३३५ शाळांचा, मुंबई विभागातील ८१६ शाळांचा, कोल्हापूर विभागातील ६८१ शाळांचा, अमरावती विभागातील २९७ शाळांचा, नाशिक विभागातील ३६८ शाळांचा, लातूर विभागातील १७७ शाळांचा, कोकण विभागातील २४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

LIVE: सरकारने मागण्या मान्य केल्यावर मनोज जरांगे यांनी उपोषण संपवले

सरकारने मागण्या मान्य केल्यावर मनोज जरांगे यांनी उपोषण संपवले

हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठत नवा विक्रम रचला

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात आणि आरसीबी यांच्यातील अंतिम सामन्यात कोण विजयी होणार?

दिल्लीत साकेतमध्ये इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती

पुढील लेख
Show comments