Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

140 किलो अंमली पदार्थ मुंबई सीमा शुल्क विभागाकडून नष्ट

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:49 IST)
मुंबई सीमा शुल्क विभागाकडून नवी मुंबईतल्या तळोजा इथल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट केंद्रात १४० किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. त्यामध्ये विमानतळ प्राधिकरण, एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडून ताब्यात घेतलेल्या अंमली पदार्थांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेवेळी सीमा शुल्क विभागाच्या परिमंडळ तीनचे मुख्य आयुक्त राजेश सनन उपस्थित होते.
 
अंमली पदार्थांची भारतात होणारी तस्करी रोखण्यासाठी मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधी शाखेचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आली असून  तिथं संपूर्ण भारतात अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची एकत्रित माहिती संकलित केली जाणार आहे. काही विशिष्ट विमानसेवा कंपन्या आणि विमानतळ इथून प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास पाहून विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती विमानतळ सीमा शुल्क विभागाचे सह आयुक्त धनंजय माळी यांनी पत्रकारांना दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments