Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जलद गतीने जाणाऱ्या कारने घेतला 3 जणांचा बळी

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (09:31 IST)
कोल्हापूर मधील सायबर चूक मध्ये दुपारी अनियंत्रित कारने 5 बाईकला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 72 वर्षीय वसंत चव्हाण, 8 महिन्याची मुलगी, 16 वर्षीय हर्षद पाटील यांचा मृत्यू झाला आहे. व सहा लोक गंभीर जखमी झाले आहे. 
 
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी भीषण कार अपघात झाला. या सैन्ट्रो कारने पाच बाईकला धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सूचना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचलीत. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
कोल्हापूरमधील ही घटना सायबर चौकामध्ये दुपारच्या वेळी घडली. शिवाजी युनिव्हर्सिटी कडून जलद गतीने येणाऱ्या सैन्ट्रो कारने पाच बाइकस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सहा लोक जखमी झाले तसेच तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

धारावीतील बेकायदा मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी गेलेले बीएमसीचे पथक परतले, मुदत वाढवली

पुढील लेख
Show comments