Festival Posters

वऱहाडाच्या टेम्पाेला भीषण अपघात; 12 जण जागीच ठार

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:07 IST)

लातूर येथील खराेसा ता. औसा येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुखेड येथे येत असलेल्या आयशर टेम्पाेला जांब- शिरूर रस्त्यावर अपघात हाेऊन टेम्पाेमधील 12 पेक्षा अधिक ठार झाले, तर दाेन अत्यवस्थ असलेल्या नांदेड येथे हलविल्याचे उपजिल्हा रूग्णालयातील अधिकऱ्यांनी सांगितले आहे. 

शनिवारी (ता. 12) लग्नाची तारीख असल्याने शेवटच्या दिवशीच्या मुहूर्तासाठी लग्नांची संख्या माेठी हाेती. त्यातच खराेसा ता. निलंगा (जि.लातूर) येथील नारंगे परिवार व मुखेड येथील टिमकेकर परिवाराचे मुखेड येथे लग्न साेहळा आयाेजित केला हाेता. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास जांब-शिरूर रस्त्यावर आयशर टेम्पाे (एम.एच.36-एफ-3519) व टँकर (एम.एच.04-ईवाय-770) यांच्यात जाेराची धडक झाल्याने बारा जण जागीच ठार झाल्याची घटना असून दाेन जणांचा मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. 

या अपघातामध्ये जवळपास 25जण जखमी असून त्यांच्यावर मुखेड येथे उपचार चालु असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक संजय चाेबे यांच्यासह पाेलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments