Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भांडणानंतर पती पत्नी ने उचलले टोकाचे पाऊल, प्राण गमावले

Webdunia
रविवार, 16 जानेवारी 2022 (13:37 IST)
पती पत्नी यांच्यात भांडण होतच असतात. पण हे भांडण विकोपाला गेल्यावर त्याची किंमत मोजावी लागते. असेच काही घडले आहे. भंडारा शहरातील कारधा गावात. या गावातील राहणारे महेंद्र आणि मेघा सिंगाडे या दाम्पत्याचे .या दाम्पत्यांनी भांडण झाल्यावर विकोपालाला जाऊन टोकाचे पाऊल घेतले आणि स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले. भंडारा शहरातील कारधा गावातील रहिवासी महेंद्र (38) आणि मेघा(30) या पती पत्नींमध्ये त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्यासमोर शुल्लक कारणांवरून भांडण झालं. ते भांडण विकोपाला गेलं आणि पती महेंद्र याने रॉकेलचा डबा घेऊन एकेकांवर टाकून पेटवून घेतले. या घटनेत सुदैवाने त्यांचा 3 वर्षाचा चिमुकला बचावला. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना शेजारच्या लोकांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनास पाठविले आहे.  पोलीस घटनेचा तपास करत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

LIVE: रत्नागिरीत कार नदीत कोसळल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments