suvichar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांच्यात चर्चा

Webdunia
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण आंदोलनाचा सातवा दिवस असून, अण्णांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राळेगणसिद्धीत भेट घेतली आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय संरक्षण राज्यमंंत्री सुरेश भामरे,   राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत उपस्थित असून त्यांच्यात चर्चा सुरु आहे. 

अण्णा  उपोषण करत असलेल्या यादवबाबा मंदिरातील खोलीत या सर्वांनी चर्चा केली आहे.  आण्णांच्या खोलीत बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला चार मंत्री, चार सचिव आणि अण्णांसह तीन प्रतिनिधी उपस्थित होते. या महत्वाच्या बैठकी नंतर अण्णा उपोषण मागे घेतात का हे लवकरच समोर येणार आहे. लोकपाल  नियुक्ती, लोकायुक्त कायदा, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषण करत आहे. तर सातव्या दिवशी गावकऱ्यांनी आज चूलबंद आंदोलन केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

आकाश मोरे कोण आहेत? बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवारांना आव्हान देण्या मागील रणनीती काय आहे?

ठाण्यात ७ वर्षीय बालिकेवर बलात्कार; आरोपीला अटक, POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Dr Babasaheb Ambedkar Essay 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

पुढील लेख
Show comments