Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेते दिलीपकुमारांना न्याय नाही : सर्वसामान्यांनी काय अपेक्षा करावी : भुजबळांची सरकारवर टीका

Webdunia
मुंबई :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते पद्मविभूषित दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचा बंगला मुंबईतील भूमाफियाकडून बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्यांनी दिलीप कुमार यांच्या अकाऊंट वरून प्रधानमंत्र्याकडे ट्वीट करून या अन्यायाबाबत दाद मागितली आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो हे हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतिशय नामांकित आणि आदरणीय तसेच वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे. मुंबईतील भूमाफियाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तक्रार केल्याचा त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.
 
परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्यामुळे त्यांना थेट पंतप्रधानांकडे दाद मागावी लागली ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते. सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलभूत अधिकारांवर जर अशा प्रकारे गदा येत असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनतेने सरकारकडून काय अपेक्षा करावी ? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments