Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:07 IST)
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र बंद ठेवण्याबद्दल ठरवू असे म्हटले होते. यानंतर महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले यांनी २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.
 
कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे. लायकी नसलेल्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान आहे. कोश्यारींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही एकेरी उल्लेख करत अपमान केला आहे. यामुळे मी समस्त सातारकरांना आवाहन करतोय की, येत्या २८ नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिनी सातारा जिल्हा बंद ठेवावा, असे बिचुकलेंनी म्हटले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments