Marathi Biodata Maker

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)
देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे का? ही चिन्हे तात्काळ ओळखा आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या

नवीन सिट्रोएन ई-सी३एक्स फक्त ६ लाख रुपयांमध्ये लॉन्च

प्रलंबित मागण्यांवर आरटीओ कर्मचारी ठाम, अनिश्चितकालीन संप आठवडाभरानंतरही सुरूच

मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पावसाचा यलो अलर्टचा इशारा जारी

LIVE: आरटीआय नियमांमधील बदलांवरून अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा

पुढील लेख
Show comments