Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)
देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात केंद्र सरकारचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार: मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई; डॉमिनोजसह १०४ चेन रेस्टॉरंटवर छापे, पाच रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी, आठवड्यातील दुसरी घटना

लेह लडाखला आज पहाटे ५.५ तीव्रतेचा जोरदार भूकंप

गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: ३ विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर माजी मंत्री कोवासे आणि इतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments