Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुसळधार पावसाचा कहर: पुराच्या पाण्यात वाहून गेली 60 जनावरे

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (11:44 IST)
राज्यात पावसाने कहर केला आहे.राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाने थैमान मांडला आहे.पावसामुळे जनधनाचे नुकसान झाले असताना  यवतमाळच्या महागावातून  एक दुर्देवी घटना समोर आली आहे. इथे देखील पावसाचे संकट कायम आहे. काल झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. शेतकऱ्यांचे पिके देखील या पुरात वाहून गेली आहे.या गावात पुराच्या पाण्यात सुमारे 60 ते 70 जनावरे वाहून गेल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.

दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा झडी लावली होती. त्यात पाऊस नसल्याने बेलदारी गावातून एक व्यक्ती आपल्या गाय गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला.तेवढ्यात गावातील नाल्याला पूर आला.नाला ओलांडताना पुराला पाणी जास्त असल्यामुळे एकापाठोपाठ त्याची सर्व जनावरे वाहून गेली. काहींना वाचविण्यात यश आले आहे.मात्र या पुरात 60 ते 70 जनावरे वाहून गेली आहे. हा व्हिडीओ  एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटने मुळे शेतकऱ्याचे  खूप मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज्याला विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी रोडमॅप तयार केला, शतक पूर्ण केले

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मी युद्धविराम आणले नाही', डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच कबूल केले, म्हणाले

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट होणार

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

पुढील लेख
Show comments