Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:50 IST)
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या विळख्यात अडकले आहेत. म्हणजेच, महाराष्ट्रातील एकूण ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास आहे. त्यात २० ते ६० वयोगटातील लोकांचा सर्वात जास्त समावेश आहे.
 
आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबीरांमार्फत गेल्या ५ वर्षात २ कोटी ६८ लाख लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यात ८.८ लाख लोकांना उच्चरक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. ज्याचं प्रमाण शहरी भागात ३० टक्के आहे. तर, ग्रामीण भागात हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. तसंच, ८.८ लाख लोकांपैकी जवळपास ७.७ लाख लोकांनी हायपरटेंशनवर वेगवेगळ्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभागाच्या सह संचालक डॉ. साधना तायडे यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments