Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (18:28 IST)
“MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 
 
“मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
 
“मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने  विश्वास दिला नाही. महाविकासआघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

International Tea Day 2025 २१ मे रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन? महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस; भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त, ९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी

कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक पद्धती जाणून घ्या

गोव्यात पावसामुळे विमानांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता, इंडिगोने जारी केला सल्ला

'TIME100 Philanthropy 2025' च्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश

पुढील लेख
Show comments