Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूरमध्ये भाज्या महाग झाल्या, भाज्यांचे दर दुप्पट झाले

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (16:59 IST)
नागपुरमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आठ दिवसांत किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार आहे. 
 
पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. शहरातील रामदारसपेठ भाजी बाजारात फुलकोबी 120 रुपये, दोडका 120 रुपये, मेथी 160 रुपये, कोथिंबीर 100 रुपये, टोमॅटो 80 रुपये, तर वांगी 70 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.  आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार असल्याचं व्यापाऱ्याचं मत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

मुंबईच्या 'या' प्रसिद्ध खेळाडूवर बलात्काराचा आरोप

IPL 2025: मुंबई इंडियन्स नाही, गावस्कर यांनी या संघाला IPL जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले

पाकिस्तानी लष्कराच्या मेजरने तुरुंगात इम्रान खानवर लैंगिक अत्याचार केला, धक्कादायक सत्य उघड

पुढील लेख
Show comments