Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तकऱ्यांच्या लेकींचे आंदोलन सरकारला हद्दपार करणार - जयंत पाटील

Webdunia
शेतकरी संपाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील पुणतांबा ओळखले जाते. पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेकींनी चार दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या लेकींचे हे आंदोलन सरकारला सत्तात्याग करायला भाग पाडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

बुधवारी, तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर शालेय विद्यार्थीनींनी काळे झेंडे हाती घेऊन सरकाविरोधी निषेध रॅली काढली. राज्यभरातून महिला आणि शेतकरी या मुलींना पाठिंबा देण्यासाठी पुणतांबा येथे दाखल होऊ लागले आहेत. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुणतांब्यात येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी पुणतांब्याच्या शुभांगी, पूनम आणि निकिता जाधव यांनी सरकारविरोधात हा एल्गार पुकारला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. तीन दिवसानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला या आंदोलनाची दखल घेण्यास वेळ मिळालेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

पुण्यातील पौडच्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

हिंदू तरुणाच्या घरात ५ कबरी, या धक्कादायक प्रकरणाचे वास्तव काय आहे?

डोली ऐवजी अर्थी उठली... लग्नाच्या काही तास आधीच वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SRH vs DC : आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर

पुढील लेख
Show comments