Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर : पंचगंगेला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

Webdunia
शुक्रवार, 21 जुलै 2017 (12:08 IST)

कोल्हापूर जिल्ह्यात  पावसाची जोर कायम सुरु आहे. त्यामुळे अनके लहान नद्या नाले यांना पूर आला आहे. यामध्ये  पाऊस उत्तम झाल्याने  जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाची अशी असणारी मुख्य नदी म्हणजे  पंचगंगेला पूर आला  आहे.  जसा पाऊस वाढतो आहे तशी पंचगंगेच्या  पाणी पातळीत वाढ सुरू आहे. या पावसामुळे  जवळपास  69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर नदीला जो पूर आला आहे त्यामुळे  100 पेक्षा  अधिक गावांचा  संपर्क तुटला आहे. यामध्ये  पाच तालुक्‍यांत आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. तर जोरदार पावसामुळे गगनबावडा ते  कळे मार्गादरम्यान 5 खासगी बस अडकल्या आहेत. तर रात्री 1 वाजल्यापासून जवळपास अडीचशे प्रवासी अडकले आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन मदत कार्य सुरु केले असून अनेक ठिकाणी धोका असलेल्या जागेपासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

वर्षाच्या अखेरीस होऊ शकतात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

भारतात कोविडचे २५७ रुग्ण आढळले

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

LIVE: नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्रात नवीन गाडी खरेदी करणे झाले कठीण, राज्य सरकारने बनवला नवा नियम

पुढील लेख
Show comments