Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणे आणि शिवसेना वाद पेटणार

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (14:57 IST)
सध्या भाजप आणि शिवसेनामध्ये वाद वाढत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांचा मुंबईतील अधिश बंगल्यावर बीएमसी कडून कारवाई करण्यात आली. आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण चिवला बीच येथील 'नीलरत्न' बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश भारत सरकारचे पर्यावरण आणि वन मंत्रालय नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला दिले आहे. 

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांच्या मुंबईतील 'अधिश' बंगल्यावर कारवाई केल्यांनतर आता मालवणच्या 'नीलरत्न ' या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अजून पेटण्याची संकेत दिसत आहे. अधिश बंगला हा कायदेशीररित्या बांधला गेला असून त्याच्यावर अतिरिक्त बांधकाम केले नाही. ही इमारत 100 टक्के रहिवाशी असून मी माझ्या कुटुंबियांसमवेत राहतो. असे राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.आता नारायण राणे यांच्या मालवणच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश करण्यात आले असून शिवसेना आणि नारायण राणे वाद पेटण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments