Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली : प्रकाश आंबेडकर

Webdunia
‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना आंबेडकर म्हणाले, की ‘ज्यांच्या जागा जास्त मुख्यमंत्री त्याचाच असं यांचं सूत्र आहे. त्यामुळे आपला मुख्यमंत्री करण्यासाठी ‘त्यांचे’ पाडा असे धोरण राबवले जाणार आहे.‘ दरम्यान, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याबाबत २३ फेब्रुवारीला बोलणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे ही युती होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात राहिलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments